राज्यात ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन होतंय. राज्यभरात लॉकडाऊनचे निर्बंध उठलेत पण कोरोनाची भिती आहे म्हणून अधिवेशन अवघ्या २ दिवसांचं ठेवण्यात आलंय. त्यातही प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, तारांकित प्रश्नही वगळण्यात आलेत. फक्त विविध खात्यांच्या पुरवणी मागण्या पूर्ण होणार आहेत. मग अधिवेशन घ्यायचंच कशाला? राज्या-समोरच्या गंभीर प्रश्नाचं सरकारला देणं घेणं नाही का? सरकार विरोधकांना घाबरलंय का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. <br /><br />#Lokmat #Devendrafadnavis #MaharashtraNews #MonsoonSession2021<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat